Tuesday, December 23, 2008

त्यादिवसाची आठवण

आज खूप दिवसनि लिहितेय...लिहिन्या ची ईछा तर खूप होती पण वेळच मिळत नवता.. मुंबई हल्ला होऊन खूप दिवस ज़ले , सगळे लोक मनात त्याबद्दल चा राग ठेऊन कामाला लागले .
आपल्या नेत्यानी मुंबई हल्ला कारण वापरुन स्वतच स्वार्थ साधला. आणि ह्या सगळ्यातून निष्पन्न काय ज़ले? काहीच नाही ... सर्व सामान्य लोक आणि ती लोक जे त्या भयानक हल्ल्याला सामोरे गेले ते फक्त त्यादिवसाची
आठवण करून दुख करण्या पलीकडे काहीच करू शकत नाहीयेत. ज्या लोकाना ह्या हल्ल्याला करार उत्तर देऊ शकतात ते हातावर हात ठेऊन गप्प बसलेत... आपल्या देशात जोवर अश्या विचारसरणीची लोक आहेत तोपर्यंत काहीच चगले घडणे अशक्य आहे.

Wednesday, December 3, 2008

Pak TV channel says 26/11 hatched by Hindu Zionists

"They look like Hindus. No Pakistani speaks the language they chatted in"


"The Americans executed the 9/11 attack perfectly. They managed the media very well. The Indians tried to repeat the formula but goofed up. The idiots made a complete mess of it."


Read more and you will find how Pakistan is defending themselves by giving such a nonsense statements –http://timesofindia.indiatimes.com/Pak_TV_channel_says_2611_hatched_by_Hindu_Zionists/articleshow/3785654.cms

Tuesday, December 2, 2008

प्रेम कोणी करावे

प्रेम कोणी करावे

ज्याला प्रेमाचा अर्थ कळलाय

ज्याला त्या अर्थातील सत्य कळलेय

ज्याला सत्या तील वचन कललाय

ज्याला त्या वाचनातून समोरच्या च्या भावना कळल्यात

आणि ज्याला त्या भावना नेहेमी जपा व्याश्या वाटतील

कारण जपणे ही प्रेमाची पहिली पायरी आहे.....

Monday, December 1, 2008

मुंबई हल्ल्या नंतर ....

आज मुंबई हल्ल्या ला होऊन 2 दिवस ज़ले तरीही अजुन ते चित्र डोळ्या सामरून जात नाहीए... आज TV पाहाताना फक्त आपले राजनेते राजीनामा मागण्या शिवाय दुसर तिसर काहीच करत नवते... कधी सुधारणार हे लोक .. ? आररे ह्या लोकाना ओरडउन सांगावास वतत...कि हे सगळ राजीनामे आणि जे काय चालू आहे ते नाटक नंतर हे होऊ शकत त्या पेक्षा आधी जे ज़ालाय आणि जे पुन्हा कधी ही होऊ नये म्हणून काय करावे लागेल ते बघा.. राजीनामे घेनन आणि देण तर चालूच राहील पण आताची वेळ काही तरी आस करून दाखवायची आहे की पुन्हा भारतावर हल्ला करायची हिंमत कोणाचीही ज़ाली नाही पाहिजे. आधी हे पहा की ते लोक जे आले होते ते फक्त 10 होते की अजुन जास्त ... त्याना शोधा.. असाही कानावर पडताय की त्यांच्या बरोबर एक बाई ही होती तीच काय ज़ाल? ती जिवंत आहे की नाही ... बरेच काही आहे त्याकडे लक्श्य द्या...