Wednesday, March 24, 2010

अनुबंध … ज़ी मराठी .. पुन्हा एक डेली सोप

आता पर्यंतची स्टोरी सगळ्यानाच माहीत असेल पण ज्याना माहीत नाहीए त्यांच्या साठी … एक प्रच्नद स्रिमन्त घर (नवरा, बायको आणि मा) , सगळ काही आहे पण एकच उणीव मूल नाही. सगळे प्रयन्त करूनही काहीह उपयोग नाही झला , लग्नाला 10 वर्षे ज़ाली आहेत आणि डॉक्टर मते मूल होणे शक्य नाही म्हणून सरओगसी ची आइडिया …
पहिले बरेसचे एपिसोड सरओगसी साठी मुलगी शोधण्यात गेलेत .. मग ती सापडते जशी हवी तशी .. मग पुढे स्टोरी चालू की तिची काळजी घेणे , तिला सारख जपणे , तिला एकटीला कुठे जाऊन न देणे आणि बराच काही मग हलू हलू गोष्ट पुढे सरकते मग ननतर त्या मुली मधे आणि नवर्‍या मधे काही आहे का ह्या बद्दल संशय घेणारी बायको …
आणि बराच काही आणि आता एकदम्च, त्या मुलीलच 7 व्या महिन्यात तीच डोहले जेवण चालू असताना बायकोला चक्कर येते आणि ती खाली पडते ..बराच वेळ शुद्धीत नसते आणि ......................................
डॉक्टर सांगतात that she is pregnant (डाइयन … डाइयन … डाइयन - awaj K serial madhala) … कहाणी मे ट्विस्ट ????? पण आसा …

आररे हे लोक काय viwers ना वेडे समजतात का ? … नाही म्हेनजे ज्या बाईला कधीच मूल होणार नाही म्हणून सरओगसी चा निर्णय घेतात आणि आता आस दाखवतात .. महनेज जी लोक खरच ह्या गोष्टी मधून suffer ज़ाली असतील त्याना हे लोक एक आशेच (खोत) किरण दाखवत आहेत .किती मूरखा पणा आहे हा , तोडक्यात काय मझा तर कालचा एपिसोड शेवटचा होता बघण्यासाठी .. असा विचार करणारे अजुन बरेच लोक असतील … तोडक्यात काय ही मालिका चालली के सीरियल्स च्या वाटेवर … काय बोलाव आता ह्याना …इतका ट्विस्ट द्यायची काय गरज होती का ?त्या पेक्षा ती स्टार प्रहाव वरची "अग्निहोत्रा" बरी atleast ती लवकर लवकर तरी हाळवतात आणि जरा लॉजिकल तरी दाखवतात …खरच मला अनुबंध कडून चणगल्या entartainment अपेक्षा होत्या त्या पूर्ण कोलमंदल्या …बाकी आता बघा पल्लवी बाई ..पुढे अजुन काय काय ट्विस्ट देतात ते (मी तर तुमच्या viwer लिस्ट मधून कमी झले)

Monday, March 22, 2010

And the winner is .......

Hi, Recently I have won prize for photography in my office .. The topic was PUNE.

Monday, March 15, 2010

"राहुल स्वायमवर 2 - राहुल दुल्ह्निय ले जयएंगा"

आतच एका टीवी चॅनेल वर "राहुल स्वायमवर 2 - राहुल दुल्ह्निय ले जयएंगा" शो होऊन गेला. जेव्हा त्याची सुरूवात होणार ओती तेव्हा .. टीवी वर add यायची "स्वयन्वर नाही शादी !"
ते एइकुन खूप हसायला यायचे … आररे राहुल बाळा … तुला असे शो कारण शोभत का रे बाबा?
मानस पैस्या साठी काहीही करतात …
आता पहा त्यात पार्टिसिपेट करण्यासाठी आलेल्या त्या 10-12 मुली .. सगळ्या पैस्या साठीच आल्या होत्या नेम अँड फेम मिळवाण्या साठी तिथे कोणीही राहुल शी खरोखर लग्न करण्यासाठी आले नावते (तास ही त्यालाही कुठे लग्न करायाच होत म्हणा … )
नाही तर एखादा माणूस जो 34-35 वया मधला आहे, जो Divorcee आहे, ज्याच्यावर ऑलरेडी 2 कोर्ट cases चालू आहेत … अश्या मुला बरीबर लग्न करायला पूर्ण इंडिया मधून छान आणि लहान आणि करियर oriented मुली कश्या साठी येतील भारताता मुलांचा (चांगल्या) मुलांचा दुष्काळ पडलाय का?
त्या मधल्या जवळ जवळ सगळ्याच मुली मॉडेल,टीवी Anchor, Designer होत्या म्हणजे आतच तुम्हीच समजा ना … टीवी वर इतक्या दिवस पूर्ण जग ह्या सगळ्याना पाहणार तर फ्री अड्वर्टाइज़िंग तर झालीचा ना … (एवढ्या मोठ्या channel ने देलिल मोट स्टेज)
आणि रुआहूल ने तर सुरुवातीला सगळ्याच मूलीना जाणवून दिल की त्याला सगळ्याच आवडतात … (आता कस हे वेगळ सांगायला नको .. समजडार को इशारा काफ़ि है ..)
नंतर ज्या मुली फाइनलिस्ट होत्या - निकुंज(Delhi), डिंपी(कोलकत्ता), हरप्रीत(पंजाब), मृणाल (पुणे) .. , हा तर सगळ्याच बरोबर रोमॅन्स आणि गुडी गुडी बोलत होता … शेवट पर्यंत ससपेन्स नक्की कोण … मग फाइनल 3 मधे येताना मृणाल (पुणे) ला राहुल ने बरोबर बाहेर काढली … त्यानी बहुतेक आसा काहीसा विचार केला असावा की एक तर पुण्याची आहे म्हणजे मुंबईच्या जवळ … दुसरी म्हणजे मराठी आहे (कल्चर कुठे तरी आड येईलच) आणि बडे बाप की एकेलि लाडली आहे … सो रिजेक्ट केलेल्च बर … :)
बाकी सगळ्या लांबच्या होत्या … नॉन महाराष्ट्रीयन होत्या … शेवटी तर काय राहुल साहेबानी तर मज्जच केली प्रत्येक एपिसोड पाहून वाटायाच आररी बहुतेक निकुंज फाइनल .. मग नंतर वाटायच नाही निकुंज नाही बहुतेक हेरप्रीत … आणि आस करता करता सेलेक्ट केल डिप्मी ला ..जी एक मॉडेल आहे आणि बॅ बॅ बॅ बॅ बॅ बॅ … बराच आखी न्यूज़ आणि पेपर मधे ही एइकायला येतय तिच्या बद्दल … एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहून आणि एइकूण आस म्हण्यला हरकत नाही "मेड फॉर ईच अदर" .. लग्न तिकल तर उत्तमच नई तर "मे मेरे रस्ते, तू नेक्स्ट स्वायमवर ला रेडी"