Friday, July 8, 2011

मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही

बेडा घाट वरून परत आल्यावर सगळ्यात मोठ काम माझ्या समोर होत ते म्हणजे सगळ्या bags आवरून सगळ समान जागच्या जागेवर ठेवणे ... मग काय रात्री जेव्हा मी पुण्यात पोहोचले खूप जास्त थकले होते .. सगळ तसाच ठेवून झोपून गेले आणि सकाळी उठल्यावर माझ काम चालू ...
माझा प्रोब्लेम असा आहे न कि मी कितीही थकलेले असले तरी मला सगळ आवरल्या शिवाय चैनेच पडत नाही ... सगळ्या bags उघडून सगळ्यात आधी मी धुण्याचे कपडे वेगळे केले तसे मी ते थिथूनच वेगळे करून आणले होते ... ते आधी वाशिंग मचिन ला लावले , जे जास्त मळले होते ते गरम पाण्यात भिजवले मग next जे कपडे dycleaning ला जाणार होते एका पिशवीत टाकले. मग बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे माझे cosmatices सगळे जागच्या गेवर ठेवले मग बाथरूम गोष्टी जागेवर गेल्या ..मग सगळे चप्पल आणि shoes पुसून, कागद मध्ये गुंडाळून जागेवर ठेवले ... पूर्ण bag रिकामी करून bagechya जागेवर ... जेव्हा माझी पूर्ण रूम पाहोल्या सारखी दिसू लागली तेव्हा माझ्या जीवात जीव आला ...
काही लोक मी पाहिलेत bags तश्याच ठेवून महिना भरही तसेच राहू शकतात .. मला खरच आश्चर्या वाटत ...

2 comments:

  1. me pan tya kaahi lokaanpaiki ek aahe :)

    ReplyDelete
  2. Raman he vachun tu cgnage karaycha try tari karshil na .. :) by the way thnks for visiting my blog !

    ReplyDelete