Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts
Wednesday, November 5, 2014
कूप मंडूक
आपल्या सगळ्यांना कूप मंडूक हि गोष्ट माहित आहेच .. कि कसा एकाच विहिरीत राहून बेडकाला आस वाटू लागल कि हि विहीर म्हणजेच पूर्ण जग आहे. विहिरीतून दिसणार आकाश म्हणजेच एवढाच विश्व आहे. त्यांनी कधी पर्यंत केला नाही त्या विहिरीतून वर येवून बघायचा, एकदा एक कासव तिथे आल त्यांनी त्यला विचारलं अरे तू इथे काय बसून राहिलास वर ये आणि बघ समुद्र किती मोठा आहे पण बेडकाला डोक्यात कायम असत कि नाही आस काही नाहीच आहे हेच जग आहे ..आणि तो कासवाला वेड्यात काढत
असा जीवनात विचार करणारी खूप लोक असतात ज्यांनी स्वताच एक जग ठरवलेले असत आणि त्यांना त्यातून बाहेरच यायचं नसत , त्यांनीच त्याच्या सीमा ठरवलेल्या असतात आणि ते त्यातच रहात असतात, त्यांच्यात एक अहंकार असतो कि मला कोणाची गरज नाही मी माझा एकटाच एकटीच मस्त आहे.. काय लोकांशी ओळख करायची उगाचच .. ह्या लोकांना कोणी मित्र या मैत्रिणी नसतात ..हे लोक कधीच सोशल होत नाहीत म्हणजे त्यांना ते जमत नाही. रादर ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मूर्खपणाच्या वाटतात. असा करणारे लोक हे किती मूर्ख असतात असा काहीच गैरसमज करून हे लोक असाच जगत राहतात.
मला एवदाच मांडायचं कि हे जग खूप छान आहे आणि हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळत. आस ते फुकट घालवू नका .. जगा दुसर्यांना जगू द्या, मस्त सोशल व्हा, जीवनाचा आनंद लुटा. माणूस जेव्हा सोशल होतो न विचारांची देवाण घेवाण होते जे आपल्याला बराच काही शिकवून जाते, आयुष्यात पुढे जावून आस नको वाटायला कि अर्रे हे तर मी करू शकत होते का नाही केल ? माझ्या कडे तर तेव्हा वेळ होता पण आता नाहीये कारण वेळ हि कोणासाठीच थांबत नसते .. वेळ एकदा गेली कि गेली...
कोणाला तरी मिस करताय मग फोन करा ..
कोणाला तरी भेटावस वाटतंय .. त्याला बोलावून घ्या ...
स्वताला कोणीतरी समजून घ्यावास वाटतंय .. समजावून सांगा
प्रश्न आहेत, ऊतर हवय .. विचारा
काही गोष्टी आवडल्या नाहीयेत .. बोलून दाखवा
कुणाच काहीतरी आवडलाय .. अप्रीशियेत करा
कुणावर तरी खूप प्रेम करताय .. मग एकदा तरी नक्की बोलून बघा ..
बघा तरी हे करून ... मित्र/ मात्रिणी बनवा, स्वताला वेळ द्या, दुसर्यंची बेडी बनू नका, स्वत जागा .. दुसर्याला जगू द्या, आनंद द्या आणि मग घ्याही ..नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा .. मला एखादी गोष्ट का जमत नाहीये हे ह्याचा विचार करा आणि ती करायचा एक तरी प्रयत्न करा .. सगळ्यात महत्त्वाच स्वतावर खूप प्रेम करा ..
आणि कूप मंडूक प्रवृत्तीतून बाहेर पडा ...
Friday, October 21, 2011
ईच्छाशक्ती .. The WillPower
काय असते हि नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हि गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.
Sunday, October 16, 2011
FTI - शोर्ट फिल्म्स फेस्टिवल ...
दोन दिवसा पूर्वी FTI मध्ये शोर्ट फिल्म्स फेस्टिवल झाला, मी गेले होते .. थोडा वेळ होता म्हणून त्यामुळे सगळे फिल्म्स नाही पाहू शकले पण जे काही पहिले त्यातले ३ फिल्म्स विचार करायला लावणाऱ्या होत्या .. पूर्ण दिवस मी त्या ३ गोष्टींवर विचार केला आणि काही जवळच्या लोकांबरोबर मी त्या फिल्म्सच विषयी बोललेही ..पण नंतर मात्र मी ते विसरून गेले ..
पण कालच त्या फेस्तीवलचा निकाल लागला आणि त्यात तेच फिल्म्स अव्वल ठरले जे मला विचार करायला लावणारे होते .. त्यातला एक होता २१२ ० fahrenheit, ज्यामधून दाखवलं गेल होत जर तापमान २१२ fahrenheit म्हणजे १०० degree ला गेले तर काय होईल .. लोक कधी एका पाण्याच्या बाटली साठी एकमेकांच्या जीवांवर उठतील आणि लोक पाणी मिळवण्या साठी काय काय करतील, कस bank चे लोकरहि पाण्यासाठी वापरतील कारण तेव्हा पाण्याला सोन्या पेक्षा जास्त किंमत असेल ... त्यामुळे तुम्हीही थोडा वेळ विचार करून बघा जर खरच पृथ्वीच तापमान १०० डेग्री गेल तर काय होऊ शकेल ?
दुसरा विषय होता कमीत कमीत वेळेत पैसे मिळवण्याच्या मागे धावण्याने लोक कसे स्वताच्या तोंडावर पडतात ..त्यासाठी त्यांनी दाखवलेलं उदाहरण पण छानच होत, नाव होत वर्तुळ ..एक छोट खेड .. आणि त्यातलं एक गरीब कुटुंब ..एक लहान मुलगा .. ज्याची आई त्याला पुरणपोळी साठी गुळ आणायला पाठवते आणि त्याला जाताना २ रुपये देते .. मग त्याला कसे मित्र भेटतात आणि त्याला अनेक मोह होतात पण तो स्वताच्या मनावर ताबा मिळवतो पण पुढे जावून आपल्या मित्राला मिळालेल्या अचानक पैश्यातून तो मोहात पडतो आणि आपले असलेले २ रुपये पैसे लावून खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळतो आणि पैसे जातात पण हातात काहीच येत नाही म्हणजे २ रुपये पण नाहीत आणि गूळही नाही ...
तिसरी फिल्म होती दोन म्हातारपणाच्या उंबर्थ्याकडे पोहचलेले जोडपे ... ज्यातलं एक माणूस जग सोडून लवकरच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे मरणा विषयीचे बोलणे ... विषय थोडा जड होता आणि संवाद हि मला बरेच जड वाटले पण विषय चांगला हाताळला होता ... ह्या फिल्म च नाव होत थे Gateway of Heaven ! ...
नवीन शिकणारे लहान लहान लोक किती छान फिल्म्स बनवतात हेच अश्या प्रकारच्या फेस्टिवल मधून बघता येत आणि त्यांची छान पारख करता येते... कदाचित ह्यातूनच कोणी तरी पुढे जावून नसरुद्दिन शहा,जाया बाधूरी किवा स्मिता पाटील,नाना पाटेकर,आणि आताच रोहित शेट्टी ... बनतील आणि आपली करमणूक करतील .
पण कालच त्या फेस्तीवलचा निकाल लागला आणि त्यात तेच फिल्म्स अव्वल ठरले जे मला विचार करायला लावणारे होते .. त्यातला एक होता २१२ ० fahrenheit, ज्यामधून दाखवलं गेल होत जर तापमान २१२ fahrenheit म्हणजे १०० degree ला गेले तर काय होईल .. लोक कधी एका पाण्याच्या बाटली साठी एकमेकांच्या जीवांवर उठतील आणि लोक पाणी मिळवण्या साठी काय काय करतील, कस bank चे लोकरहि पाण्यासाठी वापरतील कारण तेव्हा पाण्याला सोन्या पेक्षा जास्त किंमत असेल ... त्यामुळे तुम्हीही थोडा वेळ विचार करून बघा जर खरच पृथ्वीच तापमान १०० डेग्री गेल तर काय होऊ शकेल ?
दुसरा विषय होता कमीत कमीत वेळेत पैसे मिळवण्याच्या मागे धावण्याने लोक कसे स्वताच्या तोंडावर पडतात ..त्यासाठी त्यांनी दाखवलेलं उदाहरण पण छानच होत, नाव होत वर्तुळ ..एक छोट खेड .. आणि त्यातलं एक गरीब कुटुंब ..एक लहान मुलगा .. ज्याची आई त्याला पुरणपोळी साठी गुळ आणायला पाठवते आणि त्याला जाताना २ रुपये देते .. मग त्याला कसे मित्र भेटतात आणि त्याला अनेक मोह होतात पण तो स्वताच्या मनावर ताबा मिळवतो पण पुढे जावून आपल्या मित्राला मिळालेल्या अचानक पैश्यातून तो मोहात पडतो आणि आपले असलेले २ रुपये पैसे लावून खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळतो आणि पैसे जातात पण हातात काहीच येत नाही म्हणजे २ रुपये पण नाहीत आणि गूळही नाही ...
तिसरी फिल्म होती दोन म्हातारपणाच्या उंबर्थ्याकडे पोहचलेले जोडपे ... ज्यातलं एक माणूस जग सोडून लवकरच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे मरणा विषयीचे बोलणे ... विषय थोडा जड होता आणि संवाद हि मला बरेच जड वाटले पण विषय चांगला हाताळला होता ... ह्या फिल्म च नाव होत थे Gateway of Heaven ! ...
नवीन शिकणारे लहान लहान लोक किती छान फिल्म्स बनवतात हेच अश्या प्रकारच्या फेस्टिवल मधून बघता येत आणि त्यांची छान पारख करता येते... कदाचित ह्यातूनच कोणी तरी पुढे जावून नसरुद्दिन शहा,जाया बाधूरी किवा स्मिता पाटील,नाना पाटेकर,आणि आताच रोहित शेट्टी ... बनतील आणि आपली करमणूक करतील .
Sunday, July 17, 2011
"हर एक के सच के versions होते है"
"हर एक के सच के versions होते है" ! हि ओळ आहे नुकताच आलेल्या नव्या चित्रपट "जिंदगी मिलेगी न दुबारा" मधील .. जिंकाल ह्या ओळीने ! खरच प्रत्येकाला आयुष्यात जेव्हा खर बोलायची वेळ येते तेव्हा त्याचे खर बोलायचे वेगवेगळे versions तयार होतात, म्हणजे तो जे खर बोलत असतो ते त्यासाठी खर असत म्हंजे स्वतासाठी बनवलेलं खर आणि इतरांसाठी किवा इतर सगळ्यासाठी वेगवेगळे versions .. तस तो प्रसारित करतो.
गम्मत अशी असते कि त्या माणसाने त्याला चांगल वाटाव आणि त्याच्या साठी ते एकदम बरोबर ठराव आस एक खर बोलण्याच version तयार केलेलं असते त्यात तो पूर्ण पणे Hero असतो मग तो समोरच्या माणसाला किवा वेगवेगळ्या लोकांना त्याच एका "खरच्या" release च वेगवेगळे verions सांगायला सुरुवात करतो .. पण विचार करा न समजा हीच सगळी लोक जर एकत्र आली तर तेच "खर" एका नवीन version मध्ये बाहेर येत, ते त्या माणसाच खोट आणि त्या खऱ्याच अगदी खरे खरे version असत.
बर असो, "जिंदगी मिलेगी न दुबारा" ..एक छान चित्रपट वाटला, तरुणाईचा आवक असलेला , कुठे तरी "दिल चाहता हिची" आठवण करून देणारा पण बराच फरक असलेला अगदी आताच्या काळाप्रमाणे असलेला.
चित्रपट बऱ्या पैकी वेग आहे, कंटाला येत नाही, सगळ्यांची काम छान झालीत worth to watch ... माझ्या कडून ३ आणि १/२ *
गम्मत अशी असते कि त्या माणसाने त्याला चांगल वाटाव आणि त्याच्या साठी ते एकदम बरोबर ठराव आस एक खर बोलण्याच version तयार केलेलं असते त्यात तो पूर्ण पणे Hero असतो मग तो समोरच्या माणसाला किवा वेगवेगळ्या लोकांना त्याच एका "खरच्या" release च वेगवेगळे verions सांगायला सुरुवात करतो .. पण विचार करा न समजा हीच सगळी लोक जर एकत्र आली तर तेच "खर" एका नवीन version मध्ये बाहेर येत, ते त्या माणसाच खोट आणि त्या खऱ्याच अगदी खरे खरे version असत.
बर असो, "जिंदगी मिलेगी न दुबारा" ..एक छान चित्रपट वाटला, तरुणाईचा आवक असलेला , कुठे तरी "दिल चाहता हिची" आठवण करून देणारा पण बराच फरक असलेला अगदी आताच्या काळाप्रमाणे असलेला.
चित्रपट बऱ्या पैकी वेग आहे, कंटाला येत नाही, सगळ्यांची काम छान झालीत worth to watch ... माझ्या कडून ३ आणि १/२ *
Monday, November 29, 2010
लोक अशीही आणि तशीही !!!
लोक अशीही आणि तशीही
काही बोलणारी
काही कॅरणारी
काही बोलून कॅरणारी
काही न बोलून कॅरणारी
काही बेफिकीर
काही विश्वासू
काही घमेंदी
काही प्रेमळ
काही रागीत
तर काही दरयादील
पण खरी लोक तेव्हाच कळातात
जेव्हा तुम्ही स्वता संकटात असता
आनंदा मधे सगळेच साथ देतात
पण दुखात कळातात की कोण खर आहे आणि कोण खोत
काही फॅक्ट बोलतात
काही फॅक्ट आश्वासन देतात
काही न बोलून मदत करतात
काही बोलून काहीच करत नाहीत
खरच एवढ फसव जग असु शकत ?
की आपली दृष्टी कमी पडतेय ?
???? उत्तर बहुतेक त्यांच्याकडे असेल !!
काही बोलणारी
काही कॅरणारी
काही बोलून कॅरणारी
काही न बोलून कॅरणारी
काही बेफिकीर
काही विश्वासू
काही घमेंदी
काही प्रेमळ
काही रागीत
तर काही दरयादील
पण खरी लोक तेव्हाच कळातात
जेव्हा तुम्ही स्वता संकटात असता
आनंदा मधे सगळेच साथ देतात
पण दुखात कळातात की कोण खर आहे आणि कोण खोत
काही फॅक्ट बोलतात
काही फॅक्ट आश्वासन देतात
काही न बोलून मदत करतात
काही बोलून काहीच करत नाहीत
खरच एवढ फसव जग असु शकत ?
की आपली दृष्टी कमी पडतेय ?
???? उत्तर बहुतेक त्यांच्याकडे असेल !!
Monday, November 8, 2010
ओबामा - Salesman from AMERIKA ??
ओबामा ची भारत भेट नक्की काय घेऊन आलेय ह्या गोष्टीचा विचार करणे अतिशय अवघड गोष्ट आहे ? माहीत नाही त्याच्या
बाजूने कदाचित ही त्याची भेट यशस्वीही झाळी असेल पण ही भेट भारताला किती फायद्याची ठरेल ह्या गोशींवर विचार करणे हे
आता भारतातील प्रत्येक माणसाचे कर्तव्य असाल पहीजे कारण ओबामा अमेरिकाचा रष्टाध्यक्ष्या भारता कडे मदती साठी येन ही
काही कमी गोष्ट नाहीए ह्या मागे खूप काही दडलाय आणि ते जे काही आहे ते शिओधुन आपल्या businessmen ने उपयोग
करून घेणे फारच महत्वाच ठरेल ..कदाचित ही भेट भारतच उद्या बदलू शकेल आस मला पूर्ण पणे वाटताय ... पण हाच
विचार भारतातील लीडिंग goverment ने केला पाहिजे आणि त्यानी आपल्या देशातील businessmen ना तसे options
ओपन करून दिले पाहिजेत ...
बाजूने कदाचित ही त्याची भेट यशस्वीही झाळी असेल पण ही भेट भारताला किती फायद्याची ठरेल ह्या गोशींवर विचार करणे हे
आता भारतातील प्रत्येक माणसाचे कर्तव्य असाल पहीजे कारण ओबामा अमेरिकाचा रष्टाध्यक्ष्या भारता कडे मदती साठी येन ही
काही कमी गोष्ट नाहीए ह्या मागे खूप काही दडलाय आणि ते जे काही आहे ते शिओधुन आपल्या businessmen ने उपयोग
करून घेणे फारच महत्वाच ठरेल ..कदाचित ही भेट भारतच उद्या बदलू शकेल आस मला पूर्ण पणे वाटताय ... पण हाच
विचार भारतातील लीडिंग goverment ने केला पाहिजे आणि त्यानी आपल्या देशातील businessmen ना तसे options
ओपन करून दिले पाहिजेत ...
Subscribe to:
Posts (Atom)